Friday, March 19, 2021

CAA,NPR & NRC सुजीत भोगले

 CAA,NPR & NRC

मृत्युच्या सावटात सुद्धा जे शाहीनबाग आंदोलन चालू आहे ते थोडे समजून घ्या. हे समजण्याच्या साठी तुम्हाला इस्लाम समजून घेतला पाहिजे. ज्या वेळी हा लेख तुम्ही वाचाल.. 

सर्व सांस्कृतिक शब्द बाजूला ठेवून सांगतो “गोट्या कपाळात जातील”

मोहम्मद पैगंबर यांना मक्का इथे रहाणे अशक्य होऊन बसले होते. ते तिथे अजून काही काल राहिले असते तर तेथील मुर्तीपुजकांनी त्यांची हत्या केली असती. त्यामुळे त्यांनी हिज्राः/ पलायन/ स्थलांतर केले. हे करताना त्यांच्या सोबत त्यांचे काही कट्टर अनुयायी सुद्धा आले. ते अनुयायी म्हणजे पहिले इस्लाम वर इमान आणलेले लोक त्यांचा उल्लेख सबीकाः असा होतो. त्यांना मुहाजीरून / मुहाजिर असे गौरवाने उल्लेखले जाते. अर्थात असे लोक जे अल्लाह चा संदेश प्रसारित करण्याच्या साठी आपले स्थान सोडून प्रवासात अत्यंत यातना सहन करत हिज्राः करत आहेत. 

आता हि सर्व निष्कासित मंडळी मदिना इथे आली. इथे त्यांना ज्या स्थानिक लोकांनी या मुहाजीरून ना स्थायिक होण्यास मदत केली ते अन्सार. या अन्सारांचा सुद्धा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख होतो कारण त्यांनी यांना आश्रय मिळवून दिला आहे. 

कालांतराने या अन्सारांनी सुद्धा इस्लाम कुबूल केला आणि त्यांचे एक छोटे सैन्य तयार झाले त्यांनी मदिना जिंकली आणि या जेत्यांनी उलटा हल्ला मक्केवर केला आणि मक्का सुद्धा काबीज केली. हा अन्सारांनी मुहाजीरून होऊन केलेला हिज्राः झाला. 

मुहाजीरून जे होते त्यांच्या वंशजांच्या पैकी लोकच पुढे खलिफा झाले आहेत. 

हा भाग आहे मोहम्मद पैगंबर यांच्या आयुष्यातील. इस्लाम चा जन्म आणि विस्तार कसा झाला हे समजून घेण्याच्या साठी हे ठीक आहे. 

यात कुराण मध्ये हिज्राः करणे याचा उल्लेख गौरवपूर्ण आहे. जो आपले घरदार आप्तेष्ट सोडून अल्लाह चा संदेश पसरवण्याच्या साठी हिजरा करतो त्या प्रत्येक स्त्री पुरुषाला त्याने सहन केलेल्या या यातनांच्या प्रमाणात प्रचंड लाभ अल्लाह मिळवून देईल. त्यांची सगळी पापे क्षमा केली जातील. ( हा भाग नेहमीच महत्वाचा असतो ). त्यांचे मुळस्थान जे आहे तिथून जी हिज्राः ते करतील त्या नवीन स्थानी त्यांना अधिक सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य अल्लाह प्रदान करेल.तात्विक पातळीवर हे सगळे अत्यंत चांगले आणि लोभस वगेरे वाटू शकतो. 

पण या पण मध्ये खूप मोठी मेख आहे. 

हिजरा हि संकल्पना अत्यंत साळसूद, प्रेमळ आणि मानवीय वाटेल तत्वाच्या पातळीवर आहे सुद्धा. परंतु या संकल्पनेचा शस्त्र म्हणून वापर करून इस्लाम फोफावला आहे. 

तुम्ही कोणत्याही मुस्लीम व्यक्तीचे कोणतेही कृत्य अभ्यासा तो कुराण च्या बाहेर नाही. भले त्या कुराणातील विचार १३०० वर्ष जुने असतील आणि आजच्या मानवी समाजाच्या दृष्टीने पराकोटीचे चुकीचे असतील तो त्याचेच पालन करतो. 

आणि 

हि गोष्ट आधुनिक जगाच्या साठी फार मोठी डोकेदुखी आहे. 

कसे ते समजावून सांगतो. हे लोक कुठेही आश्रय मागायला येताना आम्ही शरणार्थी आहोत. मुहाजीरून आहोत असे सांगतच येत असतात. त्यांनी तिथे पाय ठेवण्याच्या पूर्वी त्यांच्या बद्दल कणव निर्माण करण्याचे कार्य अन्सार करतात. त्यामुळे त्यांना तिथे आले कि शरणार्थी म्हणून आश्रय मिळतो.

आणि 

नंतर सुरु होतो क्रूर खेळ. आपली लोकसंख्या भयानक वेगाने वाढवत नेण्याचा. त्या साठी स्थानिक स्त्रियांशी लग्न करा. आपले उत्पादन वाढवा. स्थानिक लोकांना आपल्या धर्मात ओढा. या कार्यात सुद्धा अन्सार सामील असतातच. एका टप्प्यावर अन्साराना सुद्धा आपल्या धर्मात ओढून घ्या. एकदा आपली लोकसंख्या वाढली कि शस्त्रबळावर तो देश ताब्यात घ्या. आजकाल तर लोकशाही आहे.. आपल्या मागण्या आपल्या लोकसंख्येच्या बळावर लादत लादत नालायक राज्यकर्त्यांना सत्ता सोपान चढू द्या. ते सत्तेवर आले कि त्यांच्या कडून मोबदला वसूल करा. पुढील निवडणुकीत अजून समर्थन करा, अजून मोबदला वसूल करा. ज्या वेळी आपण पूर्ण ताकदवान होऊ त्यावेळी तो देश इस्लामिक राष्ट्र करून टाका. 

काही उदाहरणे पहा.

१) पर्शिया उर्फ आजचा इराण. या देशाने फक्त १०० मुस्लीम शरणार्थी / मोहजीर / मुहाजीरून यांना आपल्या देशात आश्रय दिला. आज इराण हे इस्लामिक राष्ट्र आहे. 

२) सिरीया मध्ये गृहयुद्ध पेटले कि त्या एका छोट्या बालकाचा फोटो सर्वत्र व्हायरल करून युरोप च्या मानवतेला आवाहन करून सिरीयन शरणार्थी येण्याची पृष्ठभूमी तयार केली गेली. सिरीयातून येणारा शरणार्थी/ मुहाजीरून हा तुर्कीच्या मार्गेच युरोपात जाणार आहे. पण त्याला तुर्की ठेवून घेत नाही बर का. हि गम्मत लक्षात घ्या. सगळी पब्लिक स्पेन आणि बाकी युरोपात धाडली. आता तिथे पोचले कि त्या मुहाजीरून यांनी आपली नखे आणि दात दाखवायला सुरुवात केली आहे. आणि अक्ख्या युरोपात काही काळाने इस्लामी अंमल निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

३) केरळ च्या किनार्यावर मुस्लीम व्यापारी म्हणून आले. त्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्ने केली. तिथे तर मातृसत्ताक. त्यांना अधिक सोपे गेले. आज केरळ जवळ जवळ मुस्लीम आहे. तिथे हिंदू संपू लागले आहेत, ते ख्रिश्चन लोकांना सुद्धा संपवू लागले आहेत. 

४) आपल्या देशात सुद्धा खैबर खिंड ओलांडून ते अन्सार / त्या काळातील राजांवर असंतुष्ट हिंदू किंवा बौद्ध भिक्कू मंडळांच्या मदतीने आपल्या देशात आले. पाय ठेवला कि पहिल्यांदा त्यांनी अन्सारांचा वध केला कारण ते काफिर होते आणि धर्म बदलायला तयार नव्हते. नंतर तलवारीच्या बळावर आणि क्रूर पद्धतीने त्यांनी आपले हातपाय संपूर्ण देशभर पसरले. 

५) विजयनगर साम्राज्याच्या चारही बाजूला मुस्लीम शाही होत्या. पण या सगळ्यांना रामदेवराय यांनीच प्रचंड मदत करून समृद्धी प्रदान केली होती. रामदेवराय चा सेनापती मुस्लीम होता, त्याच्या सैन्यात मुस्लीम होते. या चार शाही आपापसात लढणे थांबवून एक झाल्या. त्या सेनापतीला फितूर केले. आपापसात रोटीबेटी व्यवहार करून घेतले आणि एकाच वेळी विजयनगर वर हल्ला केला. सेनापतीने दगा दिला आणि विजयनगर साम्राज्य उध्वस्त झाले. या पाच जणांनी मिळून त्याचे लचके तोडले. 

६) स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशात आजपर्यंत पाकिस्तानी आणि बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान नागरिक बेकायदेशीर पद्धतीने येतच आहेत. कारण का ? त्यांना सुद्धा माहिती आहे मुस्लीम राष्ट्र हे समृद्ध असूच शकत नाही. तेथील सर्वाधिक फाटकी मंडळी इकडे मुद्दामून हाकलली जातात. ते तर मुहाजीरून होतात, अर्थात धर्माचे सेवक. इकडील कोन्ग्रेसी नेते , सरकारी अधिकारी आणि स्थानिक मुस्लीम मंडळी अन्सार होतात आणि यांचा मार्ग प्रशस्त करतात. हि मंडळी इथे येऊन हात पाय पसरवतात

आणि 

यांना भविष्यात हा देश काबीज करायचा आहे. 

आता यातील उलट मुहाजीरून बघा बर का. भारतातील मुस्लीम अपना मुल्क म्हणून पाकिस्तानात गेले. त्यांना तिथे अत्यंत वाईट वागणूक त्यावेळेस पासून आजवर दिली गेली आहे. त्यांची तिथे एक मोहाजिर कौमी मुव्हमेंट आहे. त्या लोकांना बेसिक अधिकार सुद्धा नाकारले कारण ते मुस्लीम राष्ट्रात परत आले आहेत. 

तुम्हाला रोहिंग्या मुस्लिमांना स्वीकारलेला एकही मुस्लीम देश दिसणार नाही. 

रोहीन्ग्यांना म्यानमार ने पळवून लावले हे खरेच आहे. पण त्यांना अन्य देशात सेटल करण्याचा अट्टाहास का ? तर ते मुहाजीरून आहेत. त्यांना इस्लामिक देशात घ्यायचे का नाही ? ते तिथे ओझे आहेत. 

इस्लामिक राष्ट्रात इस्लामिक शरणार्थी मान्यच नाही. त्याने ज्या भूमीवर आहे तिथे लढून इस्लामिक राष्ट्र निर्माण करावे किंवा अन्य गैर इस्लामी मुल्क मध्ये जाऊन तिथे इस्लामिक राष्ट्र निर्माण करावे. 

आणि 

हा संदेश त्याला मोहंमद पैगंबर यांचे जीवन आणि कुराण देते. 

CAA ला प्राणांतिक विरोध का होतो आहे ते समजून घ्या. प्रत्येकाला १०० % माहिती आहे कि भारतातील एकही मुस्लिमाचे याने नुकसान होणार नाही. होऊच शकत नाही. 

पण 

१) CAA मुळे जो इतकी वर्ष अव्याहत चालू असलेला हा हिज्राः होता तो कायमचा बंद पडणार आहे. 

२) इस्लामिक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधील उरलेले काफिर आहेत त्यांना मारून टाकण्याची त्यांना धर्मांतर करायला लावण्याची आणि त्यामुळे इस्लाम ची सेवा करून आपल्या पापांच्या पासून मुक्ती मिळवण्याची संधी कायमची संपुष्टात येणार आहे. 

३) पुढे NPR & NRC आले कि जे इथे हिज्रा करून आलेले आहेत त्यांना सुद्धा मुहाजीरून होऊन परत मूळ भूमीवर परत जावे लागणार आहे. 

४) मग इथले जे अन्सार आहेत त्यांचे सगळे प्रयत्न मातीत गेले. मग अन्सारांना सुद्धा जे पैसे मिळाले आहेत त्यांना खाल्ल्या पैशाला जगायला नको का ? 

आता तुम्ही म्हणाल दोन वेळेस खायला भिकारी असलेला पाकिस्तान काय या अन्सार मंडळींना पोसेल ?

तर हा सगळा पैसा गल्फ मधून येतो. आणि तो आपण कल्पना करणार नाही इतका मोठ्या स्वरूपात येतो. त्यांच्या धर्माची शिकवण आहे जकात द्या २.५ ते ५ % तुमच्या उत्पन्नाच्या. पेट्रो डॉलर मध्ये लोळणार्या मंडळींचे २.५ % सुद्धा काही कोटी डॉलर्स असतात. त्या बळावर ते काहीही करू शकतात. 

ते न्यूज च्यानेल्स चालवतात, राजकीय पक्ष पोसतात. ते तुमच्या सगळ्या यंत्रणा पैशाच्या बळावर विकत घेतात. 

एक लक्षात घ्या जे लोक पैसे फेकून युरोप चा मिडिया विकत घेऊन युरोप वर मानवी दृष्टीकोन दाखवत दबाव आणून सिरियातील मुहाजीरून घुसवू शकतात

त्यांच्यासाठी भारतीय मिडिया आणि आपले राजकीय पक्ष विकत घेणे किती कठीण असेल ? 

आता जी मंडळी शाहीन बाग मध्ये बसली आहे. त्यांची दोन उद्दिष्टे आहेत. 

१) जमले तर CAA रद्द करायला लावायचा. म्हणजे हिज्राः चालू राहील. भविष्यातील इस्लामिक राष्ट्र निर्माण होण्याचा मार्ग मोकळा राहील. 

२) नाहीच जमले तर कमीत कमी NPR & NRC होऊ द्यायचे नाही जेणेकरून इथे आलेल्या मुहाजीरून ना तरी देश सोडून जावे लागणार नाही आणि त्यांची लोकसंख्या आणि स्थानिक लोकसंख्या मिळून मताच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकतील, भविष्यात संधी मिळाली तर परत आपला आवडता सत्ताधीश बसवून परत जुना खेळ सुरु करता येईल. 

हा लेख आता एकदा वाचून झाला आहे. परत एकदा सुरुवातीच्या पासून वाचा. म्हणजे CAA घोषित झाल्यापासूनचा घटनाक्रम त्यातील अन्सार आदी सगळे मुद्दे लक्षात येतील. 

आता याचा पुढचा भाग. 

जे मुहाजीरून आलेले आहेत त्यांनी त्यांची भूमी सोडली आहे. अर्थात त्यांना मागे जायला संधीच नाही. आता इथेच तगणे आहे. मग इथे असणारे जे अन्सार आहेत त्यांनी सांगितलेले सगळे करणे यांना भाग आहे. आता जो अन्सार असेल तो जर मुस्लीम असेल तर त्याने जर सांगितले काफिर मारून टाका. त्यांना ते करणे भाग पण आहे आणि आनंदाचे काम पण आहेच कारण ते धर्मकार्य आहे. 

अन्सार चा फायदा काय ? या पद्धतीने जर केलेले कट यशस्वी होत गेले तर भविष्यात इथे इस्लामिक राज्य निर्माण होऊ शकते. स्थानिक अन्सार ला नैसर्गिक रित्या मुहाजीरून नेता म्हणून स्वीकारतील आणि स्थानिक काफर आणि अन्य मुस्लीम सुद्धा अन्सार ला नेता म्हणून स्वीकारतील. अर्थात या भविष्यातील इस्लामिक राजवटीमधे तो नेता होऊ शकतो. 

जर हा डाव फसला आणि मुहाजीरून दंगा करताना पकडले गेले, त्यांना शिक्षा झाली , मारले गेले. अन्सार ला काय फरक पडतो ? 

त्यामुळे दिल्ली दंगलीच्या मध्ये भारतीय दंगेखोर सापडण्याची शक्यता धूसर आहे. असले तरी मुहाजीरून असतील जे कदाचित बेकायदेशीर रहात असतील. 

तो पुढील मुहाजीरून लोकांच्या टोळीला याच पद्धतीने स्थायिक व्हायला मदत करून हेच काम चालू ठेवू शकतो. 

पण 

CAA तो मार्ग बंद करते आहे म्हणून तमाम अन्सार अस्वस्थ आहेत. NPR & NRC हे इथल्या मुहाजीरून ना हाकलून देणार आहे. मग इथल्या अन्सार ना आपली काफिरांच्या विरुद्धची लढाई घरातील आपली माणसे लावून लढावी लागेल. त्याला फुकट मारायला आणि मारायला माणसे मिळणार नाहीत. 

अन्सार मंडळींचे हे खरे दुक्ख आहे. 

हे सगळे व्यवस्थित समजून घेतले तर आपण कोणत्या भूसुरुंगांच्या सहवासात जगतो आहेत हे समजेल

भाईचारा या शब्दाचा निम्मा भाग कसा रक्तरंजित आहे हे उमजेल. 

बर सगळे भारतीय मुस्लीम अन्सार आहेत का ? 

बिलकुल नाही. ९० ते ९५ % भारतीय मुस्लीम हे शांतताप्रेमी या देशावर प्रेम करणारे आणि CAA, NPR & NRC ला सपोर्ट करणारेच आहे. कारण त्यांना माहिती आहे यामुळे त्यांचे भलेच होईल. त्यांच्या पैकी बहुसंख्य मंडळीनी एक पत्नीत्व, परिवार नियोजन हे घोषित न करता पण गुपचूप स्वीकारले पण आहे. 

पण 

या कट्टर लोकांशी संघर्ष करण्याची त्यांची ताकद नाही म्हणून ते मौन आहेत. 

दुसरा भाग समजा या कट्टर लोकांचा कट यशस्वी झाला तर इस्लामिक राष्ट्रात राहायला त्यांना पण आवडणारच आहे. कारण यात धर्म या पातळीवर फायदे आहेत. 

तिसरा भाग तश्या इस्लामिक राष्ट्रात यांना अधिक अधिकार असतील कारण हे शिकलेले आहेत. यांना उच्च पोस्ट्स मिळतील हा पण फायदा आहे. 

चौथा भाग ते पूर्ण निरागस आहेत का ? नाही. कारण ते जकात च्या स्वरूपात जो धर्मकार्याला निधी देतात त्याचा वापर इथे होतो आहे हे त्यांना माहिती आहे पण ते मौन आहेत. 

सगळे अन्सार मुस्लीम आहेत का ? नाही 

हिंदू सुद्धा आहेत. त्यांना सत्ता मिळते, आर्थिक लाभ मिळतो, सामाजिक स्टेटस मिळते, पुरोगामी म्हणून मिरवता येते. 

हे सगळे वाचल्याच्या नंतर आपल्या समाजात वावरणारे भाईचारा प्रेमी मंडळींचे नक्की पाय कसे अन किती मातीचे आहेत हे लक्षात आले असेल. 

सुप्त अन्सार ते हिंदू आहेत जे या भाईचारा gang च्या प्रेमात पडून आपले मत बनवतात आणि या लोकांना मते देऊन सत्ता मिळवून देतात. 

हे आहे उघडे नागडे कटू सत्य. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या.


तळटीप : या लेखाला लिहून एक वर्ष झाले आहे . या एक वर्षात घडलेल्या घटना बघा.. 


१) रोहिंग्या मुसलमान CAA कायद्याच्या मुळे देशाच्या बाहेर हाकलले जात आहेत. 

२) युरोप ला फसवून तुर्की ने अन्सार होऊन सिरीयन मुस्लीम घुसवले त्यांनी तिथे धुमाकूळ सुरु केला आणि तिथल्या सरकारांनी आता त्यांना वेसण घालायला सुरुवात केली आहे. डेन्मार्क , फ्रांस आणि स्वीडन ने आपले कायदे कठोर करायला सुरुवात केली आहे. अर्थात मी लेखात मांडलेला प्रत्येक मुद्दा सत्य होताना दिसतो आहे. 

३) नरेंद्र मोदी यांनी CAA कायदा आणणे म्हणजे कुफ्र करणे आहे. कारण गेली १३०० वर्ष ज्या मोडस ऑपरेंडी चा वापर करत इस्लाम ने हात पाय पसरले होते त्या मोडस ओप्रेंडी वर मोदी यांनी कायदेशीर आघात करून दाखवले आहे आणि त्यामुळे जगभरातील सर्वच देश आता आपले कायदे कठोर करण्यावर लक्ष देतील. 

४) इस्लाम चे हे स्वरूप प्रगत इस्लामी राष्ट्रांना सुद्धा मान्य नाही त्यामुळे सौदी आणि यु ए ई सारख्या देशांनी ज्यू लोकांशी असलेले वैर विसरून इस्त्रायल शी मैत्री स्थापन केली आहे. सौदी मध्ये कुराण चे आजच्या कालानुरूप स्वरूप आणले जाते आहे. 

५) परंतु पाकिस्तान बांगलादेश सारखे भुके नंगे देश आणि भारतातील सेकुलर अन्सार जागतिक घडामोडींच्या पासून अनभिज्ञ होऊन अजूनही जुन्याच चाली वापरण्याचा प्रयास करत आहेत.

No comments: